कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी नको नियम धुडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे यंत्रणांना निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन ” कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं
नागरबाई धानय्या स्वामी यांच निधन मुरूम येथील नागरबाई धानय्या स्वामी वय ६६ यांचे दि २६ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात्य संतोष,मनोज,अनिल असे तीन मुले व सविता अशी एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.मुरूम येथील बसवेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष मनोज स्वामी यांच्या त्या मातोश्री होत विविध क्षेत्रातील व्यक्ती अंत्यविधीसाठी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याची कार्यपध्दती लवकरच उस्मानाबाद,दि,26(जिमाका):- कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल आणि याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. *****
“मिशन कवच कुंडल” अभियान यशस्वी करण्याचे- जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन उस्मानाबाद,दि.09(जिमाका):- जिल्ह्यात दि. 16 जानेवारी 2021 पासून कोविडच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 18 वर्षावरील एकूण 13 लाख 9 हजार लाभार्थींचे लसीकरण करणे अपेक्षित आहे. आता यासाठी जिल्ह्यात मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येत आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी कोविड लस घेऊन स्वतःला कोविड पासून सुरक्षित
शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जीवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी खंबीरपणे विठ्ठलसाईच्या पाठीशी उभे राहावे- बसवराज पाटील मुरुम, ता.उमरगा येथील विठ्ठलसाई कारखान्याच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आमदार बसवराज पाटील बोलताना बापूराव पाटील, शरण पाटील, कल्याणी पाटील, सादिकमियाँ काझी, शरणाप्पा पत्रिके, एम.बी.अथनी आदी. मुरुम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी) : या सहकारी तत्वावरील साखर कारखान्यामुळे परिसरातील हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे
कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकरी दिवेगावकर उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण 72962 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 71290 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असून 70318 शेतकऱ्यांचे कर्जखात्यावर रक्कम 508 कोटी 98 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरीता आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य
गणेशोत्सवा निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवश्क्ती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर व नेञतपासणी व रक्तदान शिबीर व लसीकरण संपन्न मुरूम ता.१८, दि 18 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवा निमित्त शिवप्रेमी प्रतिष्ठान व नवश्क्ती गणेश मंडळ,सुभाष चौक मुरूम , यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर व नेञतपासणी व रक्तदान शिबीर व लसीकरण आयोजित करण्यात आले होते , या
बालाजी गणेश मंडळ येथे बापूराव पाटील तर्फे अन्नधान्य किट वाटप… मुरूम ता.१६, येथील सोबाजी गल्लीतील बालाजी गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवत आहेत, दि.१५ रोजी रात्री कीर्तन व भारुडाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते आज दि.१६ रोजी सायंकाळची श्री ची आरथी उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधीपक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमोद आबा कुलकर्णी,