अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 सुरू राहणार, जिल्हाधिकारी यांचे आदेश उस्मानाबाद,दि.20(जिमाका):-उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत असलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संदर्भ क्र. 5 च्या आदेशातील मुद्दा क्र. 3 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Services) व सूट दिलेल्या बाबी (Exemption Category), व मुद्दा क्र. 1 (e)(ii) नुसार जिल्ह्यातील सर्व न.प/न.पा./न.पं. हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 कि.मी. अंतराचे
रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू मुंबई, दि. १९: महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा.. गरीब, प्राधान्य गटातील कुटुंबाना सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता द्या ——————- हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करणे, रेमडीसीव्हीर उपलब्धतेसाठी देखील विनंती मुंबई दि १५: राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय
*ब्रेक दि चेन*: *आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे* राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी “ब्रेक दि चेन” अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. *१.डी मार्ट, रिलायन्स , बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?* दि. ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले
कोरोनाचे राजकारण..!आपण सर्व जबाबदार..!! सद्या महाराष्ट्र राज्य कोरोनाने ग्रासले आहे, त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती उदभवली आहे, २०२० मध्ये सर्व स्तरातून लॉकडाऊनला जे प्रतिसाद मिळाले ते या २०२१ मध्ये मिळत नाही आणि त्याचे कारण ही तसेच आहे, वर्षभर लॉकडाऊन परिस्थितीत राहून आता परत लॉकडाऊन सामोरे जाण्याची मानसिकता राहिली नाही. कारण गेल्या वर्षीच आर्थिक घडी बसवायला अजून सावरा सावर चालू आहे
मुरूम शहरात बंदला विरोध, व्यापाऱ्यांनी दिले नगर परिषद, पोलीस स्टेशनला निवेदन… दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मुरूम, ता.०७, राज्यात कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थपना बंद ठेवण्याचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. दि. ०५ रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश पारित करून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने मुरूम शहरात
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थपणा बंद,मंत्री मंडळ बैठकीत निर्णय… अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थपणा बंद राहतील- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर दिवसा जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचार बंदी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थपणा बंद,मंत्री मंडळ बैठकीत निर्णय… अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थपणा बंद राहतील- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय
शहरात पाच कोरोना पॉजिटिव्ह, जनता कर्फुला उत्स्फूर्त प्रतिसाद, कोव्हीशिल्ड लस घेण्याचे आवाहन, नागरिकांचा विना मास्क वावर..! मुरूम ता.०५, गतवर्षीच्या तुलनेत कोरोणाच्या २०२० च्या महामारीत मुरूम शहरात तब्बल ४ महिन्यांनी कोरोना रुग्ण आढळला होता, दि.०३ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुरूम शहरातील कोरोनाचे प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च महिन्यापासूनच कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात
प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड झाल्या बद्ल येणेगुर ग्रामस्थांकडून भव्य सत्कार मुरूम, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल येणेगुर काँग्रेस कमिटीच्या वतीने पाटील यांच्या निवासस्थानी यथोचित सत्कार मंगळवारी (ता. ३०) रोजी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, पंचायत समिती सभापती सचिन पाटील
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश मुरुम, ता. ३१ (बातमीदार) : येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे अध्यक्ष बाला राठोड, आनंद नगरचे ग्रामपंचायत सदस्य भिमराव कांबळे, माजी सदस्य राम राठोड, तानाजी राठोड,