माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत—- सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ उस्मानाबाद,दि.30(जिमाका):- जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत आहे.या मोहिमेत प्रत्येक गाव व वार्ड पातळीवर आरोग्य व स्वयंसेवकाच्या चमुने घरोघरी तपासणी येत असुन या मोहिमचा व मेडीकल मोबाईल युनिट
शहीद भगतसिंहाची 113 वी जयंती मुरूम शहरात उत्साहात साजरी…!! मुरूम ता.२८, २८ सप्टेंबर हा भगतसिंहांचा जन्मदिवस..! या प्रेरणादायी दिनी त्यांच्या शास्त्रीय, वैज्ञानिक, मानवतावादी आणि समाजवादी विचारांचे स्मरण होते. भगतसिंहांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. आजचा तरुण जो सर्वात बुध्दीवान आहे. त्यांनी थोडे जरी भगतसिंह यांचे चरीत्र वाचले तरी त्यांच्या काळजात उदात्त अशा उच्च राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंगाचे तेज निर्माण
महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. २६: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन
जनसेवेच्या माध्यमातून भाजपा वैधकीय आघाडीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी पुणे,ता.२५, भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने दि.२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती जनसेवा करून साजरी करण्यात आली. हडपसर येथील सिद्धी वृद्धाश्रमाच्या वृद्धाना शाल,मास्क,सॅनिटायझर, खाऊचे वाटप करून पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती जनसेवा म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी सद्याच्या महामारीच्या काळात घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात
मुरूम शहरात कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” अभियानास सुरुवात नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयाचे वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी मुरूम ता. २४, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या अभियानास सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील नागरिकांचे घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात येणार असून मुरूम शहरात नगर
स्वतःच्या व आपल्या लहान मुलीच्या तोंडाला काळे फासून अनोखे आंदोलन,लोहारा नगर पंचायतचे गलतन कारभार चव्हाट्यावर..! लोहारा ता.२२ इतर वॉर्डातील बोअरचे पाणी घराच्या परिसरात येत असल्याने त्यामुळे घराच्या बांधकामाचे नुकसान होत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून नगर पंचायतचे चकरा मारून तक्रार निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे दि.२२ रोजी लोहारा येथील त्रस्त नागरिक उमाकांत लांडगे यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबून आपल्या
मुरूम शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जागरण-गोंधळ आंदोलन मुरूम ता.२२ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मागणी करत जागरण-गोंधळ घालून राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणला न्यायालयाकडून स्थगित मिळाल्याने राज्यभर मराठा समाज आक्रमक पवित्रा घेतला आहे, याच समाजाने या आदी ही मराठा क्रांती मोर्चा अगदी शांततेत पार पाडून एक इतिहास
मुरूम शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा प्रशासन बंदोबस्त केंव्हा करणार? मुरूम ता.२२, शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम संबंधित कार्यालयाकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.मागील अनेक
माल खाये मदारी, नाच करे बंदर… फुलसिंगनगर तांडा रस्ता मंजूर, कामासही होईल सुरुवात…! वास्तव सत्य.. मुरूम परिसरातील रस्त्यासाठी ३५ वेळा प्रशासनास पाठपुरावा तर विविध प्रसार माध्यमात ४१ वेळा बातमी फुलसिंगनगर तांड्याला गेल्या ७० वर्षा पासून रस्ता नाही, नागरिकांचे होणारे हाल,त्रास याची दखल घेत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी आंदोलनाचे रणसिंग फुंकले. ऑक्टोबर २०१७ ला चालू झालेले पाठपुरावा
सोयाबीन,उडीद पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या – लोककल्याण सामाजिक संस्था. कोराळ ता.२०, उमरगा तालुक्यातील कोराळ व कोराळ परिसरात पावसामुळे उडीद, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग पाच दिवस दमदार पाऊस झाला आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने पावसामुळे काढलेल्या उडदाला कोंब फुटले आहेत.ज्यांनी पिक काढले नाही त्या शेतकऱ्यांचे उडीद शेतातच पाण्यात उभे आहे.उभ्या पिकालाही कोमारे फुटले आहेत.सोयाबीनचे देखील